महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन, मुंबई

जवाहर बाल भवन ही मुलांसाठीची एक शासकिय संस्था आहे, जी १९५२ मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटित झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कल्पनेतून साकारलेले हे केंद्र मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. नृत्य, नाटक, संगीत, शिल्पकला, क्रीडा यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलांचे कौशल्य विकसित करण्याचे कार्य येथे केले जाते. शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हे केंद्र चालवले जाते.

उपक्रम

बालकांच्या कल्पकतेला चालना देणारे सृजनशील उपक्रम.

Scroll to Top